100 व्या नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं शरद पवारांच्या हस्ते अनावरण
मुबंई   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते 100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण गुरुवारी करण्यात आले. 100 वे नाट्यसंमेलन असल्याने त्याला एक वेगळेच महत्त्व असल्याचे पवार म्हणाले. तसेच संमेलनाची नांदी महाराष्ट्राबाहेरही पोहोचली असल्याचे पवार यावेळी म्हणाले. यंद…
मराठा आरक्षण आंदोलन : आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी नाही
मुंबई  मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बीड जिल्ह्यातल्या 10 तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. मात्र त्यांच्या परिवारातल्या एकाला नोकरी आणि 10 लाख रुपये देण्याचे आश्वासन शासन स्तरावरून देण्यात आले नव्हते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. विनायक मेटे यांच्या एका तारांकि…
आईच्या सन्मानाचा दिवस जागतिक मराठी भाषा दिनी मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
मुंबई मुंबई :  ’मराठी भाषा ही साधीसुधी नाही. शक्ती आणि भक्तीची ही भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषा दिन चिंतित मनानं साजरा करण्याची गरज नाही. एकेकाळी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला शत्रूची पळापळ व्हायची. त्या मराठी भाषेचं वाकडं करण्याची कोणाची टाप आहे,’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
दिल्ली हिंसाचार : मृतांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत
नवी दिल्ली ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर आता तेथील परिस्थितीत सुधारणा होत आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचार आता कमी झाला असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. या हिंसाचारामुळे सर्वांचेच नुकसान झाल्याचे सांगत केजरीवाल यांनी या हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबाला 10-10…
दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बदली
नवी दिल्ली  दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांना फटकारे लगावणारे दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीयमने 12 फेब्रुवारीला झालेल्या आपल्या बैठकीत त्यांच्या बदलीची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश एस. ए. …
स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही मुंबईतील जुन्या पुलांकडे दुर्लक्षच
मुंबई   पूल दुर्घटनेनंतर करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही मुंबईतील जुन्या धोकादायक पुलांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही मुंबईतल्या जुन्या धोकादायक पुलांकडे दुर्लक्ष होत आहे. पुलांची दुरुस्ती,पुनर्बांधणीचे काम रखडल्याचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाच्या उदासिनतेबाबत बुधवा…